अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन; कर्जमाफी मिळणार की नाही?
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन; कर्जमाफी मिळणार की नाही?
Read More
१ ते ७ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज: राज्यात कडाक्याची थंडी राहणार कायम
१ ते ७ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज: राज्यात कडाक्याची थंडी राहणार कायम
Read More
बांधकाम कामगारांसाठी मोफत १० वस्तूंचा अत्यावश्यक संच; ‘भांडी वाटप’ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
बांधकाम कामगारांसाठी मोफत १० वस्तूंचा अत्यावश्यक संच; ‘भांडी वाटप’ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
Read More
महाराष्ट्रातील वाहनधारकांना दिलासा: HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली
महाराष्ट्रातील वाहनधारकांना दिलासा: HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली
Read More
हमीभाव खरेदी नोंदणीसाठी शासनाचा मोठा निर्णय; नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवली
हमीभाव खरेदी नोंदणीसाठी शासनाचा मोठा निर्णय; नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवली
Read More

पिककर्जाच्या पुनर्गठनामुळे कर्जमाफीवर प्रश्नचिन्ह…हे शेतकरी बाद होऊ शकतात

पिककर्जाच्या पुनर्गठनामुळे कर्जमाफीवर प्रश्नचिन्ह

सप्टेंबर महिन्यात राज्याच्या अनेक भागांत झालेल्या मोठ्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकरी मोठ्या नुकसानीत सापडला होता. या पार्श्वभूमीवर, शेतकरी संपूर्ण कर्जमाफीच्या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत असताना, राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये सहकारी कर्जाचे पुनर्गठन (Restructuring) करण्याचा आणि थकलेल्या कर्जाच्या वसुलीला एक वर्षासाठी स्थगिती देण्याचा समावेश आहे. या निर्णयामुळे राज्यातील बाधित शेतकऱ्यांना … Read more

चक्रीवादळामुळे थंडीची लाट लांबणीवर; राज्यात ढगाळ वातावरणाची शक्यता

चक्रीवादळामुळे थंडीची लाट लांबणीवर

बंगालच्या उपसागरात ‘दिटवा’ चक्रीवादळ सक्रिय; गडचिरोली-चंद्रपूरच्या दक्षिणेकडे हलक्या पावसाचा अंदाज. ‘दिटवा’ चक्रीवादळ झाले सक्रिय बंगालच्या उपसागरामध्ये ‘दिटवा’ (Ditwa) नावाचे चक्रीवादळ सक्रिय झाले असून, सध्या ही प्रणाली श्रीलंकेच्या पूर्व किनारपट्टीजवळ आणि लगतच्या बंगालच्या उपसागराच्या भागांमध्ये स्थित आहे. या ठिकाणी ढगांची झालेली एकवट ही चक्रीवादळ सक्रिय झाल्याचे स्पष्ट संकेत देत आहे. हवामान अभ्यासकांच्या मते, या चक्रीवादळाचा पुढील … Read more

कापूस बाजारात ८००० ची चर्चा! सिंदी-सेलू, पुलगावमध्ये तेजी कायम, पण इतरत्र निराशा!

कालच्या तेजीनंतर कापूस बाजारात रविवारची शांतता

कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी बाजारातून संमिश्र वार्ता येत आहेत. सिंदी-सेलू आणि पुलगाव या बाजार समित्यांमध्ये कापसाच्या दराने ७२०० ते ७४०० रुपयांचा टप्पा गाठल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. काल वडवणी, सोनपेठ आणि किल्ले धारुर येथे दर ८००० रुपयांच्या वर गेल्याने बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, ही तेजी केवळ मोजक्याच बाजारपेठांपुरती मर्यादित असून, राज्यातील बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडत आहे. आज अमरावती आणि सावनेर यांसारख्या बाजारपेठांमध्ये सर्वसाधारण दर ६८०० रुपयांच्या … Read more

कांदा बाजारात घसरगुंडी सुरूच: आवकेच्या दबावाने नाशिकमध्येही दर कोसळले, शेतकरी हवालदिल!

कांदा बाजारातही रविवारची सुट्टी

राज्यातील कांदा बाजारात आवकेचा जोर वाढल्याने दरांमध्ये मोठी घसरण झाली आहे, ज्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. सोलापूर येथे १४,७६६ क्विंटलची प्रचंड आवक झाल्याने सर्वसाधारण दर अवघ्या ९०० रुपयांवर आला आहे, तर पुणे येथेही १०,५३३ क्विंटलच्या आवकेमुळे दर १०५० रुपयांवर स्थिरावला आहे. नाशिक विभागातील पिंपळगाव बसवंत येथे ८,१०० क्विंटलच्या आवकेमुळे दर ११२५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, तर मालेगाव-मुंगसे येथे तर दर ८८० … Read more

सोयाबीन बाजारात ‘बिजवाई’चा विक्रम? पण नागपूर-लातूरच्या दरांनी दिला खरा आधार!

सोयाबीन बाजारात रविवारचा शुकशुकाट

राज्यातील सोयाबीन बाजारात आज पुन्हा एकदा विक्रमी दरांची नोंद झाली असून, जालना येथे सोयाबीनने तब्बल ५५०० रुपये प्रति क्विंटलचा टप्पा गाठला आहे, तर वाशीम येथेही दर ५२०० रुपयांवर पोहोचला आहे. मात्र, बाजारातील सूत्रांच्या माहितीनुसार, हे दर ‘बिजवाई’ म्हणजेच बियाणे म्हणून खरेदी केल्या जाणाऱ्या विशेष प्रतीच्या मालाला मिळत असून, ते सर्वसामान्य सोयाबीनचे दर नाहीत. त्यामुळे, या आकड्यांमुळे शेतकऱ्यांनी दिशाभूल करून घेऊ नये, … Read more

लाडकी बहीण योजनेत बदल,लाखो महीला अपात्र…पहा नवीन नियम

लाडकी बहीण योजनेत बदल,लाखो महीला अपात्र...पहा नवीन नियम

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. अलीकडच्या काळात या योजनेतील अनेक महिला लाभार्थी अपात्र ठरवले जात असल्याच्या बातम्या येत आहेत, ज्यामुळे त्यांच्या हप्त्यांबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. ही योजना २८ जून २०२४ रोजी लागू झाली, परंतु याच्या अटी आणि शर्तींमध्ये वेळोवेळी जीआर (शासकीय निर्णय) काढून बदल करण्यात आले … Read more

‘सेनयार’ के बाद, बंगाल की खाड़ी में नए तूफान की आहट

'सेनयार' के बाद

‘सेनयार’ के बाद, बंगाल की खाड़ी में नए तूफान की आहट ; पिछले तूफान ‘सेन्यार’ (Senyar) के बाद अब एक नए मौसमी सिस्टम की आहट सुनाई दे रही है, जिसका सीधा असर देश के कई राज्यों पर पड़ने वाला है। बंगाल की खाड़ी में एक बार फिर मौसमी हलचल तेज हो गई है, जो 27 … Read more

बन गया तुफान, ईन राज्यों मे भारी बारीश और यहा बढेगी ठंड

बन गया तुफान

बन गया तुफान, ईन राज्यों मे भारी बारीश और यहा बढेगी ठंड ; वर्तमान में, बंगाल की खाड़ी के दक्षिण-पूर्वी हिस्से में एक चक्रवाती तूफान बन चुका है, और श्रीलंका तट के पास मन्नार की खाड़ी के ऊपर एक और निम्न दबाव का क्षेत्र भी विकसित हुआ है, जिसके धीरे-धीरे मजबूत होकर भारतीय क्षेत्रों को … Read more

आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक/अपडेट करा घरबसल्या! UIDAI चे नवे ॲप्लिकेशन लॉन्च

आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक

नागरिकांसाठी मोठी सुविधा: आधार केंद्रावर जाण्याची गरज नाही; केवळ ७५ रुपये शुल्क भरून मोबाईल नंबरसह इतर दुरुस्त्या होणार. नवीन ॲप्लिकेशनची घोषणा आणि शुल्क ज्या क्षणाची अनेक नागरिक वाट पाहत होते, तो आता आला आहे. केंद्र सरकारने UIDAI (Unique Identification Authority of India) चे एक नवीन ॲप्लिकेशन लॉन्च केले आहे, ज्यामुळे आता तुम्ही तुमच्या आधार कार्डला … Read more

मोठी बातमी! तुमची एक चूक तुम्हाला कर्जमाफीपासून वंचित ठेऊ शकते; ‘नवजून’ करण्यापूर्वी सावध व्हा

एक चूक तुम्हाला कर्जमाफीपासून वंचित ठेऊ शकते

३० जूनपर्यंत कर्जमाफीची शक्यता, मात्र प्रवीण परदेशी समितीच्या अहवालानंतर अटी-शर्तींचा डोंगर; थकबाकीदारांसाठी महत्त्वाची सूचना. कर्जमाफीचे आश्वासन आणि माहिती गोळा करण्याची प्रक्रिया शेतकरी आंदोलनानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन दिले आहे. यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वारंवार भाष्य केले असून, कृषी मंत्र्यांनी ३० जूनच्या आत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. या आश्वासनानुसार, सध्या जिल्हा मध्यवर्ती … Read more