पिककर्जाच्या पुनर्गठनामुळे कर्जमाफीवर प्रश्नचिन्ह…हे शेतकरी बाद होऊ शकतात
सप्टेंबर महिन्यात राज्याच्या अनेक भागांत झालेल्या मोठ्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकरी मोठ्या नुकसानीत सापडला होता. या पार्श्वभूमीवर, शेतकरी संपूर्ण कर्जमाफीच्या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत असताना, राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये सहकारी कर्जाचे पुनर्गठन (Restructuring) करण्याचा आणि थकलेल्या कर्जाच्या वसुलीला एक वर्षासाठी स्थगिती देण्याचा समावेश आहे. या निर्णयामुळे राज्यातील बाधित शेतकऱ्यांना … Read more








