अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन; कर्जमाफी मिळणार की नाही?
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन; कर्जमाफी मिळणार की नाही?
Read More
१ ते ७ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज: राज्यात कडाक्याची थंडी राहणार कायम
१ ते ७ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज: राज्यात कडाक्याची थंडी राहणार कायम
Read More
बांधकाम कामगारांसाठी मोफत १० वस्तूंचा अत्यावश्यक संच; ‘भांडी वाटप’ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
बांधकाम कामगारांसाठी मोफत १० वस्तूंचा अत्यावश्यक संच; ‘भांडी वाटप’ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
Read More
महाराष्ट्रातील वाहनधारकांना दिलासा: HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली
महाराष्ट्रातील वाहनधारकांना दिलासा: HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली
Read More
हमीभाव खरेदी नोंदणीसाठी शासनाचा मोठा निर्णय; नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवली
हमीभाव खरेदी नोंदणीसाठी शासनाचा मोठा निर्णय; नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवली
Read More

कृषी अवजारे अनुदान योजना: २४ लाख अनुदान; शेतकऱ्यांसाठी कृषी अवजार बँक स्थापनेची मोठी संधी

कृषी अवजारे अनुदान योजना

पोकरा २.० (NDKSP) अंतर्गत ७२०० हून अधिक गावांमध्ये योजना; एफपीसी आणि महिला बचत गटांना ६०% पर्यंत अनुदान राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी यांत्रिकीकरण सहज शक्य व्हावे, या उद्देशाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोकरा २.०) टप्पा दोन अंतर्गत ‘कृषी अवजार बँक अनुदान योजना’ राबवली जात आहे. ही योजना राज्यातील २१ जिल्ह्यांमधील ७२०० हून अधिक गावांमध्ये सक्रिय आहे. अनेक लहान शेतकऱ्यांसाठी स्वतः … Read more

‘३० जूनपूर्वी कर्जमाफी करू’ कृषीमंत्री आणि अर्थमंत्र्यांच्या विधानांनी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

३० जूनपूर्वी कर्जमाफी करू

निवडणुका जवळ येताच पुन्हा आश्वासनांची खैरात; शेतकरी नेत्याचा सल्ला: आधी कर्जमाफी, मगच मतदान करा राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सध्या सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांकडून मोठी आश्वासने दिली जात आहेत. राज्याचे कृषिमंत्री यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, “माझ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी ही झालीच पाहिजे आणि ३० जूनपूर्वी माझ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल, हे मी निश्चित प्रकारे सांगतो.” त्यांच्या या विधानाला दुजोरा … Read more

सरकारी योजना २०२५: मोफत धान्य योजनेतून २.२७ कोटी अपात्र लाभार्थी वगळले

मोफत धान्य

NFSA अंतर्गत शुद्धता मोहीम; चारचाकी मालक, संचालक आणि उत्पन्न मर्यादा ओलांडणारे अपात्र केंद्र सरकारच्या मोफत शिधावाटप अन्न योजनेत (National Food Security Act – NFSA) केवळ पात्र लोकांनाच लाभ मिळावा, यासाठी सरकारने कठोर पाऊले उचलली आहेत. केंद्रीय अन्न सचिवांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांत देशभरातून सुमारे २.२७ कोटी अपात्र लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. केंद्र सरकारने हा निर्णय योजनेची … Read more

फुले ऊस १५००६ : सर्वाधिक ऊस आणि साखर उत्पादन देणाऱ्या नवीन वाणाचे सविस्तर वैशिष्ट्ये

फुले ऊस १५००६

पाडेगाव संशोधन केंद्राने विकसित केलेले, खोडव्यासाठी उत्तम आणि क्षारयुक्त जमिनीसाठी उपयुक्त वान ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी फुले ऊस १५००६ हे वाण अधिक ऊस आणि साखर उत्पादन देणारे एक नवीन आणि प्रभावी वाण म्हणून समोर आले आहे. पाडेगाव संशोधन केंद्राने विकसित केलेल्या या वाणाची प्रमुख वैशिष्ट्ये, उत्पादन क्षमता आणि लागवडीसाठीची शिफारस खालीलप्रमाणे विस्तृतपणे मांडली आहे. वाणाची ओळख आणि विकास … Read more

आवकेच्या महापुराने कांदा रडवला: सोलापूर-पुण्यात भाव १००० वर, शेतकरी हवालदिल!

आवकेच्या महापुराने कांदा रडवला

राज्यातील कांदा बाजारात आवकेचा महापूर आल्याने दरांनी अक्षरशः तळ गाठला आहे, ज्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. सोलापूर येथे १६,३७३ क्विंटलची प्रचंड आवक झाल्याने सर्वसाधारण दर अवघ्या १०५० रुपयांवर आला आहे, तर पुणे येथेही १०,६२८ क्विंटलच्या आवकेमुळे दर १०५० रुपयांवरच स्थिरावला आहे. नाशिक विभागातील पिंपळगाव बसवंत येथे ११,७०० क्विंटलच्या आवकेमुळे दर ११५० रुपयांपर्यंत खाली आले आहेत, ज्यामुळे तेजीची अपेक्षा पूर्णपणे … Read more

सोयाबीनला तेजीचा आधार कायम: जळकोट, बीड, उमरखेडने तारले, पण ५००० रुपयांची प्रतीक्षा!

सोयाबीनला तेजीचा आधार कायम

रविवारच्या सुट्टीनंतर सुरू झालेल्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोयाबीन बाजारात तेजीचे वातावरण कायम राहिले आहे. जळकोट (४६५० रुपये), बीड (४६१६ रुपये), उमरखेड (४६०० रुपये) आणि जिंतूर (४५०० रुपये) यांसारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये सर्वसाधारण दराने ४५०० रुपयांचा महत्त्वाचा टप्पा ओलांडल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. कारंजा (१२,००० क्विंटल) आणि अमरावती (७,४१३ क्विंटल) येथे प्रचंड आवक होऊनही दर टिकून असल्याने, बाजारात मागणी चांगली असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, ही दरवाढ सर्वत्र सारखी … Read more

महसूल विभागाचा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक निर्णय; शेतरस्त्याची नोंद आता सातबारावर ‘इतर हक्कात’ होणार

महसूल विभागाचा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक निर्णय

अतिक्रमण आणि वाद टाळण्यासाठी शासनाचा महत्त्वाचा बदल; रस्ता अडवल्यास त्वरित कायदेशीर मार्ग काढणे होणार सोपे राज्य शासनाच्या महसूल विभागाने शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, आता शेत रस्त्याची नोंद थेट शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावरील ‘इतर हक्क’ या सदरामध्ये केली जाणार आहे. आपण पाहिले आहे की राज्यामध्ये शेतकरी त्यांच्या शेतीत कृषी यांत्रीकरण (Agricultural Mechanization) … Read more

२४ नोव्हेंबर २०२५ सकाळचा हवामान अंदाज: चक्रीवादळ आणि अवकाळी पावसाची शक्यता

२४ नोव्हेंबर २०२५ सकाळचा हवामान अंदाज:

बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणालींमुळे राज्यात बाष्पयुक्त वाऱ्यांचे आगमन; दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आज, २४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी, महाराष्ट्राच्या काही भागांत ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे. दक्षिण अंदमान समुद्राच्या आसपासच्या भागांमध्ये कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे, तर कोमोरीन प्रदेशाजवळ चक्रीय वारे कार्यरत आहेत. कोणती प्रणाली अधिक मजबूत होईल, याबाबत हवामान मॉडेलमध्ये अद्याप स्पष्टता नसली तरी, राज्याकडे पूर्वेकडून आणि दक्षिण-पूर्वेकडून … Read more

कापूस बाजारभाव २०२६: पुढील काळात कापसाचे भविष्य काय? दर कसे राहतील, बाजारातील अभ्यासकांचा सविस्तर अंदाज

कापूस बाजारभाव २०२६

उत्पादनाच्या आकडेवारीवर मोठे दुमत; कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (CAI) आणि ग्राउंड रिअॅलिटीमध्ये मोठी तफावत नव्या हंगामातील कापसाचे बाजारभाव कसे राहतील, याबद्दल सध्या कापूस उत्पादक शेतकरी आणि कापूस उद्योगातील तज्ज्ञांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे. कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (CAI) ने जाहीर केलेला कापूस उत्पादनाचा पहिला अंदाज आणि शेतातील प्रत्यक्ष परिस्थिती यात मोठे दुमत असल्याने पुढील काळात … Read more

‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू; ‘या’ बहिणी होणार अपात्र, सरकारचा मोठा निर्णय

'लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू

सरकारी कर्मचारी, आयकरदाते आणि अपात्र महिलांकडून रक्कम वसूल करणार; शिस्तभंगाच्या कारवाईचेही संकेत. राज्यातील लाखो महिलांसाठी आधार ठरलेल्या ‘लाडकी बहीण योजने’त आता मोठी पडताळणी सुरू होणार आहे. योजनेच्या नियमांचे उल्लंघन करून लाभ घेणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई करण्याचा मोठा निर्णय शासनाने घेतला आहे. यामध्ये प्रामुख्याने सरकारी कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय आणि आयकर भरणाऱ्या महिलांचा समावेश आहे. अशा लाभार्थ्यांकडून … Read more