अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन; कर्जमाफी मिळणार की नाही?
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन; कर्जमाफी मिळणार की नाही?
Read More
१ ते ७ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज: राज्यात कडाक्याची थंडी राहणार कायम
१ ते ७ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज: राज्यात कडाक्याची थंडी राहणार कायम
Read More
बांधकाम कामगारांसाठी मोफत १० वस्तूंचा अत्यावश्यक संच; ‘भांडी वाटप’ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
बांधकाम कामगारांसाठी मोफत १० वस्तूंचा अत्यावश्यक संच; ‘भांडी वाटप’ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
Read More
महाराष्ट्रातील वाहनधारकांना दिलासा: HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली
महाराष्ट्रातील वाहनधारकांना दिलासा: HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली
Read More
हमीभाव खरेदी नोंदणीसाठी शासनाचा मोठा निर्णय; नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवली
हमीभाव खरेदी नोंदणीसाठी शासनाचा मोठा निर्णय; नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवली
Read More

तुरीचे पीक वाचवा! शेंगा भरण्याच्या वेळी होणारी पानगळ आणि पिवळेपणा यावर कृषी तज्ज्ञांचा त्वरित उपाय

नत्राची कमतरता हे मुख्य कारण; युरिया, नॅनो युरिया आणि एनपीके बूस्टचा वापर करण्याची शिफारस.

सध्या तुरीच्या पिकात अनेक ठिकाणी खालील पाने पिवळी पडणे आणि मोठ्या प्रमाणात पानगळ होण्याची समस्या दिसत आहे. ‘व्हाईट गोल्ड ट्रस्ट’ (गजानन जाधो) या कृषी वाहिनीने या समस्येचे विश्लेषण करून त्यावर तातडीने उपाययोजना सुचविल्या आहेत.

ADS किंमत पहा ×

कृषी तज्ज्ञांनुसार, तुरीमध्ये फुलधारणा मोठ्या प्रमाणात झाल्यावर आणि शेंगा भरण्यास सुरुवात झाल्यावर, खालच्या पानांतील साठलेले नत्र (नायट्रोजन) शेंगा भरण्यासाठी वापरले जाते. यामुळे खालच्या पानांमध्ये नत्राची कमतरता निर्माण होऊन ती पिवळी पडतात आणि गळतात. हा परिणाम टाळण्यासाठी व पिकाचे पोषण करण्यासाठी खालील उपाय सुचवण्यात आले आहेत:

Leave a Comment