अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन; कर्जमाफी मिळणार की नाही?
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन; कर्जमाफी मिळणार की नाही?
Read More
१ ते ७ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज: राज्यात कडाक्याची थंडी राहणार कायम
१ ते ७ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज: राज्यात कडाक्याची थंडी राहणार कायम
Read More
बांधकाम कामगारांसाठी मोफत १० वस्तूंचा अत्यावश्यक संच; ‘भांडी वाटप’ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
बांधकाम कामगारांसाठी मोफत १० वस्तूंचा अत्यावश्यक संच; ‘भांडी वाटप’ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
Read More
महाराष्ट्रातील वाहनधारकांना दिलासा: HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली
महाराष्ट्रातील वाहनधारकांना दिलासा: HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली
Read More
हमीभाव खरेदी नोंदणीसाठी शासनाचा मोठा निर्णय; नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवली
हमीभाव खरेदी नोंदणीसाठी शासनाचा मोठा निर्णय; नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवली
Read More

कापूस बाजारात ८००० ची चर्चा! सिंदी-सेलू, पुलगावमध्ये तेजी कायम, पण इतरत्र निराशा!

कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी बाजारातून संमिश्र वार्ता येत आहेत. सिंदी-सेलू आणि पुलगाव या बाजार समित्यांमध्ये कापसाच्या दराने ७२०० ते ७४०० रुपयांचा टप्पा गाठल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. काल वडवणीसोनपेठ आणि किल्ले धारुर येथे दर ८००० रुपयांच्या वर गेल्याने बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, ही तेजी केवळ मोजक्याच बाजारपेठांपुरती मर्यादित असून, राज्यातील बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडत आहे.

ADS किंमत पहा ×

आज अमरावती आणि सावनेर यांसारख्या बाजारपेठांमध्ये सर्वसाधारण दर ६८०० रुपयांच्या घरातच अडकून पडले आहेत, तर काटोल येथेही दर ६९५० रुपयांवरच स्थिरावले आहेत. वाढलेला उत्पादन खर्च पाहता, ७००० रुपयांपेक्षा कमी मिळणारा दर शेतकऱ्यांसाठी तोट्याचाच सौदा आहे. काल मिळालेल्या उच्च दरांमुळे बाजारात तेजी येईल, अशी अपेक्षा होती, पण आजच्या दरांनी ती फोल ठरवली आहे. जोपर्यंत सर्वसाधारण दर सातत्याने ८००० रुपयांच्या वर जात नाही, तोपर्यंत कापूस विकणे परवडणारे नाही, अशी स्पष्ट भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

Leave a Comment