अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन; कर्जमाफी मिळणार की नाही?
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन; कर्जमाफी मिळणार की नाही?
Read More
१ ते ७ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज: राज्यात कडाक्याची थंडी राहणार कायम
१ ते ७ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज: राज्यात कडाक्याची थंडी राहणार कायम
Read More
बांधकाम कामगारांसाठी मोफत १० वस्तूंचा अत्यावश्यक संच; ‘भांडी वाटप’ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
बांधकाम कामगारांसाठी मोफत १० वस्तूंचा अत्यावश्यक संच; ‘भांडी वाटप’ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
Read More
महाराष्ट्रातील वाहनधारकांना दिलासा: HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली
महाराष्ट्रातील वाहनधारकांना दिलासा: HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली
Read More
हमीभाव खरेदी नोंदणीसाठी शासनाचा मोठा निर्णय; नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवली
हमीभाव खरेदी नोंदणीसाठी शासनाचा मोठा निर्णय; नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवली
Read More

सोयाबीन बाजारात तेजी कायम: लातूर-नागपूरने दिला आधार, पण ५००० रुपयांची प्रतीक्षा!

राज्यातील सोयाबीन बाजारात तेजीचे वातावरण कायम असून, अनेक प्रमुख बाजारपेठांमध्ये सर्वसाधारण दराने ४५०० रुपयांचा महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे. लातूर येथे २३,५४८ क्विंटलची विक्रमी आवक होऊनही सर्वसाधारण दराने ४५५० रुपयांची पातळी गाठली आहे, तर जळगावमेहकर आणि बीड येथेही दरांनी शेतकऱ्यांना मोठा आधार दिला आहे. बाजारात मागणी चांगली असल्याचे हे स्पष्ट संकेत आहेत.

ADS किंमत पहा ×

मात्र, ही दरवाढ सर्वत्र सारखी नाही, हे बाजाराचे वास्तव आहे. एकीकडे ‘बिजवाई’च्या नावाखाली अकोला आणि चिखली येथे ५००० रुपयांवर दर जात असले तरी, तो फायदा मोजक्याच लोकांना मिळत आहे. अमरावती सारख्या मोठ्या बाजारपेठेत ६,३३३ क्विंटलची आवक होऊनही सर्वसाधारण दर केवळ ४१५० रुपयांवरच स्थिरावला आहे. वाढलेला उत्पादन खर्च पाहता, शेतकऱ्यांना किमान ५००० रुपयांच्या सर्वसाधारण दराची अपेक्षा आहे. त्यामुळे, सध्या मिळालेला दर दिलासादायक असला तरी, बहुतांश शेतकऱ्यांना परवडणारा भाव मिळण्यासाठी सर्वसाधारण दरात आणखी वाढ होणे आवश्यक आहे.

Leave a Comment