अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन; कर्जमाफी मिळणार की नाही?
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन; कर्जमाफी मिळणार की नाही?
Read More
१ ते ७ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज: राज्यात कडाक्याची थंडी राहणार कायम
१ ते ७ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज: राज्यात कडाक्याची थंडी राहणार कायम
Read More
बांधकाम कामगारांसाठी मोफत १० वस्तूंचा अत्यावश्यक संच; ‘भांडी वाटप’ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
बांधकाम कामगारांसाठी मोफत १० वस्तूंचा अत्यावश्यक संच; ‘भांडी वाटप’ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
Read More
महाराष्ट्रातील वाहनधारकांना दिलासा: HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली
महाराष्ट्रातील वाहनधारकांना दिलासा: HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली
Read More
हमीभाव खरेदी नोंदणीसाठी शासनाचा मोठा निर्णय; नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवली
हमीभाव खरेदी नोंदणीसाठी शासनाचा मोठा निर्णय; नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवली
Read More

पीएम किसान: नवीन लाभार्थी नोंदणी आणि मंजुरीसाठी नवे नियम जारी; दोन महिन्यांत निर्णय बंधनकारक

स्वयंनोंदणी केलेल्या अर्जांवर तालुका आणि जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनीच कारवाई करावी; तहसीलदार आणि उपजिल्हाधिकाऱ्यांना मंजुरीचे अधिकार नाहीत.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नवीन लाभार्थ्यांची नोंदणी आणि त्यांच्या अर्जांना मंजुरी देण्याच्या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणि वेग आणण्यासाठी कृषी विभागाने महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार, शेतकऱ्यांनी स्वयंनोंदणी (Self-Registration) केलेले अर्ज दोन महिन्यांच्या आत मंजूर किंवा नामंजूर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, या मंजुरीचे अधिकार केवळ तालुका आणि जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनाच देण्यात आले आहेत.

ADS किंमत पहा ×

नवीन नोंदणी आणि मंजुरीची प्रक्रिया

पीएम किसान योजनेच्या लाभासाठी अनेक पात्र शेतकरी अद्यापही वंचित आहेत. १ फेब्रुवारी २०१९ पूर्वी नावावर जमीन असूनही ज्यांची नोंदणी झालेली नाही किंवा त्यानंतर वारसा हक्काने जमीन नावावर आलेल्या शेतकऱ्यांना या योजनेत नोंदणी करता येते. यासाठी पीएम किसान पोर्टलवरील ‘Farmer Corner’ या टॅबमधून शेतकऱ्यांना स्वतःहून अर्ज करण्याची सुविधा आहे. मात्र, हे अर्ज मंजुरीसाठी अनेक महिने प्रलंबित राहत असल्याने शेतकऱ्यांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत होते.

Leave a Comment