अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन; कर्जमाफी मिळणार की नाही?
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन; कर्जमाफी मिळणार की नाही?
Read More
१ ते ७ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज: राज्यात कडाक्याची थंडी राहणार कायम
१ ते ७ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज: राज्यात कडाक्याची थंडी राहणार कायम
Read More
बांधकाम कामगारांसाठी मोफत १० वस्तूंचा अत्यावश्यक संच; ‘भांडी वाटप’ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
बांधकाम कामगारांसाठी मोफत १० वस्तूंचा अत्यावश्यक संच; ‘भांडी वाटप’ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
Read More
महाराष्ट्रातील वाहनधारकांना दिलासा: HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली
महाराष्ट्रातील वाहनधारकांना दिलासा: HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली
Read More
हमीभाव खरेदी नोंदणीसाठी शासनाचा मोठा निर्णय; नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवली
हमीभाव खरेदी नोंदणीसाठी शासनाचा मोठा निर्णय; नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवली
Read More

शेत रस्त्यांचे वाद कायमचे मिटणार! महसूल विभागाचा ऐतिहासिक निर्णय, रस्ते आता थेट सातबारा उताऱ्यावर नोंद होणार

सातबाराच्या ‘इतर हक्क’ सदरात होणार नोंद; अतिक्रमणाला बसणार चाप, शेतकऱ्यांना कायदेशीर संरक्षण मिळणार.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी महसूल विभागाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. शेत रस्त्यांच्या वापरावरून होणारे वाद आणि अतिक्रमणाच्या समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी, आता सर्व प्रकारच्या शेत रस्त्यांची नोंद थेट सातबारा उताऱ्यावरील ‘इतर हक्क’ रकान्यात केली जाणार आहे. यामुळे शेत रस्त्यांना कायदेशीर संरक्षण मिळणार असून, शेतकऱ्यांमधील तंटे कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.

ADS किंमत पहा ×

सध्याची मोहीम आणि त्यातील अडचणी

सध्या राज्यभरात शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणामुळे वाहने आणि यंत्रसामग्री शेतापर्यंत सहज पोहोचण्यासाठी १२ फुटांपर्यंतचे शेत-पाणंद रस्ते मोकळे करण्याची मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवली जात आहे. अनेक वर्षांपासून अतिक्रमण झालेले किंवा बंद पडलेले रस्ते तहसील कार्यालयाच्या माध्यमातून मोकळे केले जात आहेत. तसेच, नवीन पर्यायी रस्तेही उपलब्ध करून दिले जात आहेत.

Leave a Comment