अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन; कर्जमाफी मिळणार की नाही?
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन; कर्जमाफी मिळणार की नाही?
Read More
१ ते ७ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज: राज्यात कडाक्याची थंडी राहणार कायम
१ ते ७ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज: राज्यात कडाक्याची थंडी राहणार कायम
Read More
बांधकाम कामगारांसाठी मोफत १० वस्तूंचा अत्यावश्यक संच; ‘भांडी वाटप’ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
बांधकाम कामगारांसाठी मोफत १० वस्तूंचा अत्यावश्यक संच; ‘भांडी वाटप’ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
Read More
महाराष्ट्रातील वाहनधारकांना दिलासा: HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली
महाराष्ट्रातील वाहनधारकांना दिलासा: HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली
Read More
हमीभाव खरेदी नोंदणीसाठी शासनाचा मोठा निर्णय; नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवली
हमीभाव खरेदी नोंदणीसाठी शासनाचा मोठा निर्णय; नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवली
Read More

पीक कापणी प्रयोग अंतिम टप्प्यात! शेतकऱ्यांना खरीप २०२५ चा पीक विमा मिळणार का?

पीक कापणी प्रयोगांच्या अंतिम अहवालावरच मिळणार पीक विम्याची रक्कम; सोयाबीनची आकडेवारी १५ डिसेंबरपर्यंत सादर होणार.

खरीप हंगाम २०२५ मधील पिकांच्या नुकसानीनंतर, राज्यातील शेतकरी आता पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. ‘पीक विमा मिळणार का?’ हा प्रश्न सर्वत्र विचारला जात असून, या प्रश्नाचे उत्तर ‘पीक कापणी प्रयोगां’च्या अंतिम अहवालात दडले आहे. सध्या हे प्रयोग अंतिम टप्प्यात आले असून, त्यावरच पीक विम्याचे भवितव्य अवलंबून आहे.

ADS किंमत पहा ×

उत्पादनाची तफावत ठरणार निर्णायक

पीक विमा योजनेच्या नियमांनुसार, शासनाकडून प्रत्येक पीक आणि महसूल मंडळासाठी ‘उंबरा उत्पादन’ (Threshold Yield) निश्चित केले जाते. पीक कापणी प्रयोगातून समोर आलेले ‘वास्तविक उत्पादन’ (Actual Yield) जर उंबरा उत्पादनापेक्षा कमी भरले, तरच त्यातील तफावतीनुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते. त्यामुळे हे पीक कापणी प्रयोग अत्यंत महत्त्वाचे मानले जातात.

Leave a Comment