अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन; कर्जमाफी मिळणार की नाही?
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन; कर्जमाफी मिळणार की नाही?
Read More
१ ते ७ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज: राज्यात कडाक्याची थंडी राहणार कायम
१ ते ७ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज: राज्यात कडाक्याची थंडी राहणार कायम
Read More
बांधकाम कामगारांसाठी मोफत १० वस्तूंचा अत्यावश्यक संच; ‘भांडी वाटप’ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
बांधकाम कामगारांसाठी मोफत १० वस्तूंचा अत्यावश्यक संच; ‘भांडी वाटप’ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
Read More
महाराष्ट्रातील वाहनधारकांना दिलासा: HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली
महाराष्ट्रातील वाहनधारकांना दिलासा: HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली
Read More
हमीभाव खरेदी नोंदणीसाठी शासनाचा मोठा निर्णय; नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवली
हमीभाव खरेदी नोंदणीसाठी शासनाचा मोठा निर्णय; नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवली
Read More

कापसाचे बाजारभाव वाढणार? CCI खरेदी असूनही तज्ञांचा अचूक अंदाज!

सध्या कापूस बाजारामध्ये दर स्थिरावले असले तरी, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमतीपेक्षा (हमीभाव) ते ₹१००० ते ₹१२०० रुपयांनी कमी असल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. सध्याचा हमीभाव ₹८११० प्रति क्विंटल असताना, बाजारातील दर यापेक्षा खूपच कमी असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. या परिस्थितीत, भारतीय कापूस महामंडळाच्या (CCI) खरेदीचा आधार कापूस बाजाराला कितपत मिळेल, तसेच पुढील दीड महिन्यातील दरपातळी काय राहील, यावर सखोल विश्लेषण करणे आवश्यक आहे.

ADS किंमत पहा ×

बाजारभावाची राज्यनिहाय स्थिती:

देशपातळीवर कापसाचा सरासरी बाजारभाव ₹६८०० ते ₹७१०० रुपये प्रति क्विंटल या दरम्यान आहे. आपल्या महाराष्ट्रात ही दरपातळी सरासरी ₹६८०० ते ₹७३०० रुपयांदरम्यान दिसून येते. गुजरात आणि तेलंगणामध्येही दर याच दरम्यान आहेत. तथापि, उत्तर भारतातील कापसाची गुणवत्ता चांगली असल्याने तेथे सरासरी दर ₹७००० ते ₹७५०० रुपयांपर्यंत आहेत. याव्यतिरिक्त, गुजरातमधील अतिरिक्त लांब धाग्याचा कापूस (शंकर-६ ही वाण) ₹७३०० ते ₹७५०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे.

Leave a Comment