अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन; कर्जमाफी मिळणार की नाही?
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन; कर्जमाफी मिळणार की नाही?
Read More
१ ते ७ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज: राज्यात कडाक्याची थंडी राहणार कायम
१ ते ७ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज: राज्यात कडाक्याची थंडी राहणार कायम
Read More
बांधकाम कामगारांसाठी मोफत १० वस्तूंचा अत्यावश्यक संच; ‘भांडी वाटप’ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
बांधकाम कामगारांसाठी मोफत १० वस्तूंचा अत्यावश्यक संच; ‘भांडी वाटप’ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
Read More
महाराष्ट्रातील वाहनधारकांना दिलासा: HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली
महाराष्ट्रातील वाहनधारकांना दिलासा: HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली
Read More
हमीभाव खरेदी नोंदणीसाठी शासनाचा मोठा निर्णय; नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवली
हमीभाव खरेदी नोंदणीसाठी शासनाचा मोठा निर्णय; नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवली
Read More

सरसकट कर्जमाफीच्या आश्वासनांना अटी-शर्तींचा अडथळा? शेतकरी नेते ज्ञानेश्वर खरात पाटील यांचा सरकारवर घणाघात

केवळ गरजू शेतकऱ्यांनाच लाभ देण्याच्या हालचाली, निकष ठरवण्यासाठी प्रवीण परदेशींच्या अध्यक्षतेखाली समिती; ‘सातबारा कोरा’च्या घोषणेची आठवण.

ADS किंमत पहा ×

गेल्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांनी शेतकऱ्यांना दिलेल्या सरसकट कर्जमाफीच्या आश्वासनांची पूर्तता कधी होणार, याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. मात्र, आता सरकार सरसकट कर्जमाफीऐवजी केवळ ‘गरजू’ शेतकऱ्यांनाच लाभ देण्यासाठी विविध अटी व शर्ती लावण्याच्या तयारीत असल्याचा घणाघाती आरोप शेतकरी नेते ज्ञानेश्वर खरात पाटील यांनी केला आहे. सरकारने ही भूमिका बदलली नाही, तर शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Leave a Comment