अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन; कर्जमाफी मिळणार की नाही?
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन; कर्जमाफी मिळणार की नाही?
Read More
१ ते ७ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज: राज्यात कडाक्याची थंडी राहणार कायम
१ ते ७ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज: राज्यात कडाक्याची थंडी राहणार कायम
Read More
बांधकाम कामगारांसाठी मोफत १० वस्तूंचा अत्यावश्यक संच; ‘भांडी वाटप’ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
बांधकाम कामगारांसाठी मोफत १० वस्तूंचा अत्यावश्यक संच; ‘भांडी वाटप’ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
Read More
महाराष्ट्रातील वाहनधारकांना दिलासा: HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली
महाराष्ट्रातील वाहनधारकांना दिलासा: HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली
Read More
हमीभाव खरेदी नोंदणीसाठी शासनाचा मोठा निर्णय; नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवली
हमीभाव खरेदी नोंदणीसाठी शासनाचा मोठा निर्णय; नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवली
Read More

या कारणामुळे अतिवृष्टी अनुदान आणि रब्बी भरपाई रखडली; जाणून घ्या कारण

फार्मर आयडी, केवायसी आणि निधी वितरणातील विलंबामुळे शेतकरी त्रस्त

अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि रब्बी हंगामाची भरपाई अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास विलंब होत आहे. यामागे मुख्यत्वे केवायसी पूर्ण नसणे आणि जिल्हा स्तरावरील निधी वितरणाच्या प्रक्रियेत होणारा विलंब ही प्रमुख कारणे आहेत. अनेक महिन्यांपासून शेकडो शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान रखडले असल्याने कृषी विभागाने यावर स्पष्टीकरण दिले आहे.

ADS किंमत पहा ×

अनुदानास विलंब होण्याची प्रमुख कारणे

केवायसी (KYC) पूर्ण नसणे ही सक्तीची अट

अनुदान रखडण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे अनेक लाभार्थ्यांनी केवायसी (KYC) पूर्ण केलेले नसणे. शासनाच्या नियमानुसार, केवायसी पूर्ण नसल्यास, शेतकऱ्याचे नाव यादीत असूनही आणि पंचनामा झालेला असूनही एक रुपयाही जमा होणार नाही आणि पैसे अडकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी ३० नोव्हेंबरपूर्वी आपल्या जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन केवायसी अपडेट करणे अत्यावश्यक आहे, कारण त्यानंतर पोर्टल अपडेटसाठी बंद होणार आहे.

Leave a Comment