अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन; कर्जमाफी मिळणार की नाही?
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन; कर्जमाफी मिळणार की नाही?
Read More
१ ते ७ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज: राज्यात कडाक्याची थंडी राहणार कायम
१ ते ७ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज: राज्यात कडाक्याची थंडी राहणार कायम
Read More
बांधकाम कामगारांसाठी मोफत १० वस्तूंचा अत्यावश्यक संच; ‘भांडी वाटप’ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
बांधकाम कामगारांसाठी मोफत १० वस्तूंचा अत्यावश्यक संच; ‘भांडी वाटप’ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
Read More
महाराष्ट्रातील वाहनधारकांना दिलासा: HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली
महाराष्ट्रातील वाहनधारकांना दिलासा: HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली
Read More
हमीभाव खरेदी नोंदणीसाठी शासनाचा मोठा निर्णय; नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवली
हमीभाव खरेदी नोंदणीसाठी शासनाचा मोठा निर्णय; नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवली
Read More

अतिवृष्टी-पूर आपत्ती २०२५: पीक कर्जाचे पुनर्गठन आणि वसुलीला एक वर्षाची स्थगिती

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाचा मोठा दिलासा; २६ नोव्हेंबर २०२५ रोजी नवा शासन निर्णय जारी.

नव्या शासन परिपत्रकाची घोषणा

सन २०२५ मध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे अनेक तालुके बाधित झाले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने २६ नोव्हेंबर २०२५ रोजी एक महत्त्वाचे शासन परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार सहकारी पीक कर्जाचे पुनर्घटन (Rescheduling) आणि शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस एक वर्षाची स्थगिती (Moratorium) देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. हा निर्णय शेतकऱ्यांवरील कर्जाचा ताण कमी करणारा आहे.

ADS किंमत पहा ×

सरकारने जाहीर केलेल्या दोन प्रमुख सवलती

जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत राज्यात आलेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. या गंभीर परिस्थितीचा विचार करून, सहकार विभागाने शेतकऱ्यांसाठी दोन प्रमुख सवलती जाहीर केल्या आहेत:

Leave a Comment